शेतकऱ्यांनो लागा तयारीला; बुधवार(२२)पासून मान्सून वेग वाढणार

0
2
farmres news
पावसाच्या प्रतिक्षेत बळीराजा हवालदिल

कृषी ; शेतकरी चिंतेत असून मान्सून कधी येणार आणि पेरणी कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत, मात्र आता शेतकरयांना दिलासा मिळणार असून महाराष्ट्रात काल, आज ठिकठिकाणी पाऊस पडला असून महाराष्ट्रात काल पालघरला २१ सेमी तर चंद्रपूरला ‘ मूळ ‘ ह्या ठिकाणी ७ सेमी उच्चं पावसाची नोंद झाली आहे.

उद्या बुधवार(२२)पासून  ते शनिवार(२५)पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी मध्यम ते मुसळदार तर मुंबईसह कोकण, गोव्यात अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here