पुणे : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकल्याने राज्यात राजकीय भूकंपाची स्थिती आहे. पण राज्यासमोरचे खरे संकट हे राजकीय नाही तर पावसाने दडी मारल्याचे आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये २० जूनपर्यंत अद्यापही चांगला पाऊस झालेला नाही. यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम