Monsoon 2022: खरे संकट पावसाचे!, महाराष्ट्रातील ३३ जिल्ह्यांत दडी मारली; आता लक्ष येत्या ७ दिवसांवर

0
5

पुणे : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकल्याने राज्यात राजकीय भूकंपाची स्थिती आहे. पण राज्यासमोरचे खरे संकट हे राजकीय नाही तर पावसाने दडी मारल्याचे आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये २० जूनपर्यंत अद्यापही चांगला पाऊस झालेला नाही. यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here