नाशिक – हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन

1
33

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिकच्या (Nashik) आनंदवली (Anandvali) हत्या (Murder) प्रकरणातील दोघा जणांना जामीन (Bail) मंजूर झाला आहे. बाळासाहेब कोल्हे आणि जिम्मी राजपूत अशा दोघांना जामीन मिळाला आहे.

नाशकात (Nashik) हत्येच्या (Murder) घटनांत सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. गुन्हेगारांच्या या बिंधास्त वागण्यामुळे, नागरिक (People) भयभीत झालेले आहेत. यामुळे गुन्हेगारांवर (Criminal’s) पोलिसांचा (Police) काही वचक राहिलेला नाही. अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये (Nashik) काही महिन्यांपूर्वी गंगापूर रोड (Gangapur Road) कडील आनंदवली
(Anandvali) येथे रमेश मंडलिक यांची गळा चिरून हत्या (Murder) करण्यात आली होती. ही हत्या किरकोळ वादातून झाल्याचं दाखवलं जात होतं. या हत्तेतून तसे भासवले गेले होते. मात्र प्रत्यक्षात रमेश मंडलिक यांची करण्यात आलेली हत्या (Murder) हा मोठ्या नियोजनाचा (Plan) भाग असल्याचे पोलिसांनी (Police) केलेल्या तपासात पुढे आले होते. या प्रकरणी नाशिकमधून (Nashik) काही बड्या आसामींना बेड्या (Arrested) ठोकण्यात आल्या होत्या. नियोजनबद्ध (Plan) रित्या संबंधित रमेश मंडलिक यांची हत्या (Murder) करण्याचा कट रचण्यात आला होता. या प्रकरणी सुपारी देणाऱ्या रम्मी राजपूतला देखील अटक करण्यात आली होती.

अटकेनंतर आरोपींकडून जामिनासाठी बऱ्याच वेळा जामिनासाठी (Bail) अर्ज करण्यात आले होते. मात्र न्यायालयाद्वारे (Court) जामीन अर्ज फेटाळला जात होता. मात्र आता या हत्या प्रकरणातीलच बाळासाहेब कोल्हे व जिम्मी राजपूत यांना जामीन मिळाला आहे.

आता यानंतर पुढे या प्रकरणात काय होते? पोलिसांना काय छडा लागतो? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

ही बातमी वाचलीत का?

राज्यभरात एस. टी. बस (Bus) पुन्हा सुरू झाल्या आहेत. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या आवाहणानंतर सुमारे एकोणीस हजार संप करणारे एस. टी. कर्मचारी कामावर परतले आहेत.

महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या महिना भरापासून अधिक कालावधीपासून एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. ज्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

एस. टी. कर्मचाऱ्यांचे वेळेवर न होणारे वेतन (Sallery), मिळत असलेल्या वेतनात (Sallery) देखील होणारी कपात अशा कारणांमुळे एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला. ज्यामुळे राज्यभरातील 250 एस. टी. महामंडळाचे आगार बंद झाले. ज्याचा मोठा परिणाम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर झाला.

अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

लाल परी पुन्हा धावली ; राज्यभरात 105 आगारांत बस झाल्या सुरू


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here