द पॉईंट नाऊ ब्युरो : महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतात. त्या काही ना काही वक्तव्य करतात आणि लक्ष वेधून घेतात.
आता अमृता फडणवीस यांनी एक वेगळंच वक्तव्य केलं आहे. मुंबई मधल्या ट्रॅफिकमुळे इथे घटस्फोट होण्याचे प्रमाण वाढले आहे. असं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत सगळीकडे खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळेच लोक आपल्या परिवाराला वेळ देऊ शकत नाहीत. मुंबईतले घटस्फोट वाढण्याचे कारण ट्रॅफिक जामच आहे. असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुंबई शहरातील तीन टक्के घटस्फोट हे मुंबईतल्या ट्रॅफिक जाममुळेच वाढले आहेत. असे अमृता फडणवीसांनी म्हटले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम