महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीत यंदा एकूण ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांपेक्षा मुलींची कामगिरी सरस ठरली आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.३४ तर मुलांचे ९३.२९ इतके आहे.
mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर लिंक सक्रिय करण्यात आली आहे. परिणाम पहा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम