कारवरील नियंत्रण सुटून कार गेली कंटेनरखाली; 5 जणांचा जागीच मृत्यू

0
41

द पॉईंट नाऊ ब्युरो : मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघाताची घटना घडली आहे. ज्यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

शिलाटने गावाजवळ हा भीषण अपघात घडून आला. पुण्याच्या दिशेने ही कार येत असताना, चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार थेट समोरून येणाऱ्या कंटेनारखाली घुसली. यात कारचा पूर्णतः चेचरा झाला. ज्यामुळे कारमधील 5 जण जागीच मृत्युमुखी पडले.

अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिक तसेच यंत्रणांनी धाव घेत परिस्थिती हाताळली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here