द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; राज्याचे गृनिर्मान मंत्री जितेंद्र आव्हाड यांना आज अनंत करमुसे यांना मारहाण प्रकरणात अटक करण्याचे कोर्टाने आदेश दिले असल्याने त्यांना अटक करण्यात आली होती.
अटक झाल्यानंतर काही क्षणातच जामीन मिळाला असल्याने आव्हाड यांना दिलासा मिळाला आहे.
सोमय्या यांनी आव्हाड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.
5 एप्रिल 2020 ला आव्हाड यांनी करमुसे यांचे अपहरण करून मारहाण केली होती. 15 ते 20 जणांनी करमुसे यांना मारले होते. असा ठपका आव्हाड यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम