सरकार अस्थिर झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली, आता बदल्यांचे काय होणार?

0
2

अहमदनगर :

सध्याच्या राजकीय परिस्थितीचा शेवट काय होणार? हे सरकार टिकणार की नवीन येणार? कोणाचे येणार? याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र, प्रशासनात वेगळीच चिंता आहे. ती म्हणजे स्थगित करण्यात आलेल्या बदल्यांच्या बाबतीत काय निर्णय होणार याची. आज दुपारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सर्व विभागांच्या सचिवांची बैठक घेणार आहेत. त्यामध्ये याची चर्चा होते का? याकडे लक्ष लागले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here