‘बियरबार’ च्या रांगा रक्तदानासाठी लागल्यास देशात परिवर्तन – ना.बच्चू कडू

माधुरी रोहम द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; केंद्राचे चुकीचे धोरण सध्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे केंद्राने कृषी कायदे मागे घेतले पण धोरणाचे काय असा सवाल करून आम्ही कच्चे तेल आयात केलं ते धीरूभाई अंबानी ने पक्के केलं आणि अंबानी साठी तेल आयात केलं पण शेतकऱ्याच्या घरावर तलवार चालवली तेल आयात केलं नसतं तर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला … Continue reading ‘बियरबार’ च्या रांगा रक्तदानासाठी लागल्यास देशात परिवर्तन – ना.बच्चू कडू