नाशिक प्रतिनिधी : राज्यात उष्णतेची लाट सोमवार दि. २५ पासुन पुढील ४ दिवस म्हणजे गुरुवार २८ पर्यंत संपूर्ण विदर्भ, खान्देशसह मुंबई ठाणे नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात पुन्हा उष्णतेची लाट जाणवेल. देशात दि.२३ रोजी जळगांव येथे सगळ्यात जास्त ४४ डिग्री कमाल तापमान नोंदवले गेले.
तसेच राज्यात अवकाळी – विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार २८ पर्यंत गडगडाटसह तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवेल अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम