प्रतिनिधी, नाशिक
जून महिन्याचा शेवटचा आठवडा येऊनही ग्रामीण भागात अपेक्षित पाऊस झालेला नाही. परिणामी, जलस्रोतही आटल्याने तेथील रहिवाशांची भिस्त टँकरवर आहे. टँकरची संख्या वाढती असून, जिल्ह्यात सध्या ८५ टँकरद्वारे पावणेदोन लाख रहिवाशांची तहान भागवली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम